अतिवृष्टी व पुरग्रस्त पशुधनासाठी मोठा दिलासा: नुकसानभरपाईचे नवे नियम जाहीर
राज्यात जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर पशुधनाचे नुकसान झाले होते. धाराशिव, सोलापूर, नांदेड, बीडसह अनेक जिल्ह्यांमध्ये जनावरे दगावली किंवा वाहून गेली होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 27 मार्च 2026 रोजी नवीन मार्गदर्शक सूचना (GR) जारी करून बाधित पशुपालकांना मोठा दिलासा दिला आहे. 📌 प्रमुख निर्णय पूर्वी नुकसानभरपाईसाठी असलेली … Read more